मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

भारतात शेती हंगामी स्वरूपाची असण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • भारतातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून आहे.

  • भारतात मान्सून हंगामी स्वरूपाचा आहे.

  • भारतात मुख्यतः जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांतच पाऊस पडतो.

  • पावसाचे प्रमाण अत्यंत चंचल असून, त्याचे वितरण देखील असमान आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: कृषी - स्वाध्याय [पृष्ठ १६६]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 9 कृषी
स्वाध्याय | Q 2. (6) a | पृष्ठ १६६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×