हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय?

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय?

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

भारतात शेती हंगामी स्वरूपाची असण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • भारतातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून आहे.

  • भारतात मान्सून हंगामी स्वरूपाचा आहे.

  • भारतात मुख्यतः जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांतच पाऊस पडतो.

  • पावसाचे प्रमाण अत्यंत चंचल असून, त्याचे वितरण देखील असमान आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: कृषी - स्वाध्याय [पृष्ठ १६६]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 9 कृषी
स्वाध्याय | Q 2. (6) a | पृष्ठ १६६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×