मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

भारताचे परराष्ट्र धोरण खालील मूल्यांवर आधारित आहे.

  1. भारताचे परराष्ट्र धोरण काही शाश्‍वत मूल्यांवर आधारलेले असते.
  2. भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यांवर आधारित आहे.
  3. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जागतिक शांतता, सुरक्षितता व सह-अस्तित्व है मुख्य सूत्र आहे. राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये मित्रत्वाचे संबंध राहावेत, त्यांच्यात परस्पर सहकार्य वाढावे आणि जगातील राष्ट्रांचा आर्थिक विकास घडून यावा यासाठी जागतिक शांतता आवश्यक आहे. असे भारताचे परराष्ट्र धोरण आहे.
shaalaa.com
परराष्ट्र धोरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.2: भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल - स्वाध्याय [पृष्ठ ७१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2.2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल
स्वाध्याय | Q ५. (१) | पृष्ठ ७१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×