Advertisements
Advertisements
प्रश्न
भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे.
पर्याय
मुक्त आर्थिक धोरण
परस्परावलंबन
अलिप्ततावाद
आण्विक विकास
MCQ
Advertisements
उत्तर
अलिप्ततावाद
shaalaa.com
परराष्ट्र धोरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट ______ बनले आहे.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राष्ट्रीय हितसंबंध
भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे?
प्राचीन काळात भारताचे कोणकोणत्या देशांशी व्यापारी संबंध होते, त्याची माहिती मिळवा.
