Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णयक्षमता वाढवतो, तुमच्या शब्दांत लिहा.
Advertisements
उत्तर
खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णयक्षमता वाढवतो. खेळामुळे खेळाडूच्या अंगी विविध गुणांची रुजवणूक होते. नेतृत्व गुण, स्वावलंबन, निर्णयक्षमता, जबाबदारपणा, कणखरता, हार स्वीकारण्याची वृत्ती, खिलाडू वृत्ती हे गुण खेळाडूच्या अंगी रुजतात. प्रत्येक खेळाडू हा खेळातील हार किंवा विजयास स्वत:च कारणीभूत असतो. यातून जबाबदारीची जाणीव त्याच्या अंगी बाणवली जाते. त्या बळावरच प्रत्येक खेळाडू स्वत: जबाबदारी घेऊन पूर्णपणे स्वत:च्या बळावर लढू लागतो. त्यामुळे, त्याच्या अंगी स्वावलंबनाची वृत्ती जोपासली जाते. खेळात झटपट निर्णय घ्यावे लागतात. ठरवलेल्या गोष्टींमध्ये परिस्थितीनुसार अचानकपणे बदल करावे लागतात. परिणामी, तात्काळ निर्णय घेऊन पुढचा डाव खेळावा लागतो. यामुळे, खेळाडूच्या अंगी उत्तम निर्णयक्षमता रुजते. अशाप्रकारे, खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णयक्षमता वाढवतो.
संबंधित प्रश्न
विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी व आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.
कारणे शोधा व लिहा.
पोटोबा अधूनमधून गुरगुरतो, कारण.......
स्वमत स्पष्ट करा.
‘आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत’ या विधानाबाबत तुमचे मत.
स्वमत स्पष्ट करा.
पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे.
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
कान -
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
नाक-
पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा.
| पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात. |
| ↓ |
| ______ |
| ↓ |
| पापण्यांमधून अलगदपणे वाहून जातात. |
| ↓ |
| ______ |
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
रंगिली पायवाट -
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.
आकृती पूर्ण करा.

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व स्पष्ट करा.
आकृती पूर्ण करा.

आकृत्या पूर्ण करा.

एका शब्दात उत्तरे लिहा.
ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ई-मेल आला ते ठिकाण-
एका शब्दात उत्तरे लिहा.
बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक-
‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’, हे विधान पाठाधारे पटवून द्या.
