हिंदी

तुमचे मत नोंदवा. वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापारवृद्धीचा परिणाम होता. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमचे मत नोंदवा.

वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापारवृद्धीचा परिणाम होता.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

(१) युरोपीय राष्ट्रांनी आपल्या सामर्थ्यावर अन्य राष्ट्रांचा भूप्रदेश बळकावून वसाहती स्थापन केल्या. व्यापारात वाढ करणे हा त्यांचा हेतू होता.

(२) एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम इंग्लंडमध्ये व नंतर अन्य राष्ट्रांत औद्योगिक क्रांती झाली.

(३) औद्योगिक क्रांतीने या राष्ट्रांच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली.

(४) अंतर्गत बाजारपेठांमध्ये हे उत्पादन विकले जाणे अशक्य असल्याने त्यांना अन्य बाजारपेठांची आवश्यकता भासू लागली.

(५) व्यापारातून अतिरिक्त नफा, अतिरिक्त नफ्यातून गुंतवणूक व गुंतवणुकीसाठी वसाहती मिळवणे हे चक्र सुरू झाले.

(६) युरोपीय देशांच्या व्यापारात वाढ झाल्याने त्यांना हक्काच्या बाजारपेठांची गरज भासू लागली. या गरजेतूनच वसाहतवादाचा उदय झाला.

shaalaa.com
१९४२ भारत छोडो आंदोलन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष - स्वाध्याय [पृष्ठ ५२]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 6 वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
स्वाध्याय | Q ५.१ | पृष्ठ ५२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×