Advertisements
Advertisements
प्रश्न
रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली?
लघु उत्तरीय
Advertisements
उत्तर
रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी आपल्या सैनिकांना पुढील सुचनांची सक्त ताकीद दिली.
- कोणत्याही कारणाने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके कापू नयेत.
- शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेऊ नये.
- सैनिकांच्या युद्ध हालचाली पेरणीच्या आड येऊ नये.
- शेतकऱ्यांची घरे लुटू नयेत. युद्धमोहिमेत शत्रूच्या प्रदेशांत जे काही मिळेल ते सरकारात जमा करावे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
