मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली?

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी आपल्या सैनिकांना पुढील सुचनांची सक्त ताकीद दिली.

  1. कोणत्याही कारणाने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके कापू नयेत.
  2. शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेऊ नये.
  3. सैनिकांच्या युद्ध हालचाली पेरणीच्या आड येऊ नये.
  4. शेतकऱ्यांची घरे लुटू नयेत. युद्धमोहिमेत शत्रूच्या प्रदेशांत जे काही मिळेल ते सरकारात जमा करावे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: आदर्श राज्यकर्ता - स्वाध्याय [पृष्ठ १३२]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 11 आदर्श राज्यकर्ता
स्वाध्याय | Q २. (१) | पृष्ठ १३२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×