हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

इतरांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व सांगा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

इतरांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व सांगा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

  1. सध्याच्या जगात खूप स्पर्धा, असुरक्षितता आणि चढाओढ आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते.
  2. हा तणाव काही काळ मनात तसाच राहिला तर औदासीन्य, नैराश्य आणि तत्सम मानसिक आजार निर्माण होतात.
  3. औदासीन्यातून व्यसने लागू शकतात किंवा आत्मघाताचे विचार मनात येतात. अशा वेळी आपली दुःखे आणि समस्या दुसऱ्या बोलण्यामुळे हलकी होतात.
  4. समुपदेशकांची मदत घेऊन संवादातून समस्या सोडवता येतात.
  5. जे लोक आपल्या चांगल्याचा विचार करतात, ते नेहमीच आपली मदत करतात. त्यासाठी सुसंवाद करणे आवश्यक आहे.
shaalaa.com
सामाजिक आरोग्य (Social health)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: सामाजिक आरोग्य - स्वाध्याय [पृष्ठ १०८]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 9 सामाजिक आरोग्य
स्वाध्याय | Q 2. ई. | पृष्ठ १०८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×