Advertisements
Advertisements
प्रश्न
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा:

Advertisements
उत्तर
मी रस्ता बोलत आहे...
मित्रांनो मी रस्ता बोलतोय. माझी अनेक वेगवेगळी रूपे आहेत आणि मी खूप विशाल देखील आहे. मित्रांनो वास्तविक पाहता मानवी जीवनाच्या प्रारंभीपासून मी मानवाची सोबत करीत आहे. पूर्वीच्या काळात मी लहानसा पायी मार्ग होतो. परंतु नंतरच्या काळात जस जशी प्रगती होत गेली तसतसे माझे स्वरूपही बदलू लागले. माझ्या लांबी सोबत रुंदी देखील वाढविण्यात आले. आधी मी कच्च्या व मातीच्या स्वरूपात होतो. परंतु नंतर हळू हळू माझे पक्के निर्माण करण्यात आले. सिमेंट कॉन्क्रीट पासून बनवलेल्या रस्त्यांवर धूळ व माती अजिबात दिसत नाही.
दिवसभरात माझ्यावरून अनेक प्रकारचे मोटरसायकल, कार, बस, ट्रक इत्यादी चालतात. मी दिवसातील 24 तास कार्य करतो. माझ्यामुळेच मनुष्य एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी पोहचतो. माझ्यावर मनुष्यच नव्हे तर पशुपक्षी देखील चालतात. माझ्या वरून चालणाऱ्या गाड्या, माणसे व प्राण्यांना पाहून मी दुःखी नव्हता आनंदीच होतो. माझ्या उपस्थितीमुळे शहरांची वर्दळ आणि गावांची शांतता दोन्ही जाणवते. मी उद्योग, शिक्षण, समाज आणि संस्कृतींना जोडणारा एक महत्वाचा धागा आहे. माझ्यावरून वाहने धावतात, लोक चालतात आणि जीवनाच्या असंख्य कथा घडतात.
माझ्या अस्तित्वातील आनंदाचे क्षण म्हणजे जेव्हा मी पहाटेच्या शांततेत ओसंडून वाहतो किंवा संध्याकाळच्या सोनेरी सूर्यास्ताचे साक्षीदार बनतो. माझ्यावरून धावणारी बालकांची हास्याची लहरी, प्रेमी युगुलांची मंद संवाद साधणे आणि प्रवाशांचे आनंदी चेहरे हे माझ्या अस्तित्वाला सार्थकी लावतात.
परंतु, माझ्या अस्तित्वाला आव्हाने सुद्धा आहेत. लोक चालता-चालता माझ्यावर थुंकतात. याशिवाय काही लोक बाटल्या, पॅकेट, इत्यादी वस्तू माझ्या वर टाकून देतात. मी सर्वाना विनंती करतो की मला स्वच्छ आणि सुरक्षित ठेवा, जेणेकरून मी तुमच्या प्रवासाला आणखी सुखकारक बनवू शकेन.
शेवटी मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो. कारण मला तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी मिळत आहे. मी या भूतलावर मनुष्य जीवनाआधी होतो व मनुष्य जीवनानंतर ही राहील.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
'यदि मेरा घर अंतरिक्ष में होता,' विषय पर अस्सी से सौ शब्दों में निबंध लेखन कीजिए।
वर्णनात्मक निबंध: विज्ञान प्रदर्शनी का वर्णन
आत्मकथात्मक निबंध: भूमिपुत्र की आत्मकथा
‘बुरी संगति किसी को भी दिशाहीन बना सकती है’ इसपर तर्क सहित अपने विचार लिखिए।
‘वर्तमान समय में शांति के क्षेत्र में/पर्यावरण संरक्षण में भारत की भूमिका का महत्त्व’ विषय पर अस्सी से सौ शब्दों में निबंध लेखन कीजिए।
निम्नलिखित विषय पर 200 शब्दों में रचनात्मक लेखन लिखिए:
प्रातः काल योग करते लोग
निम्नलिखित विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:
नदी की आत्मकथा
निम्नलिखित विषय पर लगभग 70 से 80 शब्दों में निबंध लिखिए:
समय का सदुपयोग
निबंध लेखन -
कोरोना काल में दूरदर्शन की भूमिका
निम्नलिखित दिए गए शीर्षक पर लगभग 120 शब्दों में रचनात्मक लेख लिखिए।
गरमी की पहली बारिश
नीचे दिए गए अप्रत्याशित विषय पर लगभग 120 शब्दों में रचनात्मक लेख लिखिए।
दिया और तूफ़ान : मानव जीवन का सत्य
निम्नलिखित विषय पर लगभग 120 शब्दों में लघुकथा लिखिए।
"अब पछताए होत क्या जब चिड़िया चुग गई खेत"
निम्नलिखित विषय पर लगभग 120 शब्दों में लघुकथा लिखिए।
एक वीर सिपाही का सपना
निबंध लिखिए:
तनाव
निम्नलिखित विषय पर लगभग 80-100 शब्दों में निबंध लिखिए।
समय बड़ा बलवान
निम्नलिखित विषय पर लगभग 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:
फटी पुस्तक की आत्मकथा
राष्ट्र का गौरव बनाए रखने के लिए पूर्व प्रधानमंत्रियों द्वारा किए सराहनीय कार्यों की सूची बनाइए।
रामवृक्ष बेनीपुरी द्वारा लिखित ‘गेंहूँ बनाम गुलाब’ निबंध पढ़िए और उसका आकलन कीजिए ।
निम्नलिखित विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:
वनों का महत्व
निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए:
यदि पुस्तकें न होती........
