हिंदी

१९९० नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.

१९९० नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

विकल्प

  • चूक

  • बरोबर

MCQ
सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

वरील विधान चूक आहे.
कारण: १९९० च्या बदललेल्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक वृद्धीसाठी जागतिकीकरण हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

shaalaa.com
भारतीय परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: भारत आणि जग - स्वाध्याय [पृष्ठ ७०]

APPEARS IN

बालभारती Rajyashastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 6 भारत आणि जग
स्वाध्याय | Q २ (२) | पृष्ठ ७०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×