मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

१९९० नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.

१९९० नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

पर्याय

  • चूक

  • बरोबर

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

वरील विधान चूक आहे.
कारण: १९९० च्या बदललेल्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक वृद्धीसाठी जागतिकीकरण हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

shaalaa.com
भारतीय परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: भारत आणि जग - स्वाध्याय [पृष्ठ ७०]

APPEARS IN

बालभारती Rajyashastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 6 भारत आणि जग
स्वाध्याय | Q २ (२) | पृष्ठ ७०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×