मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

टीप लिहा. प्रतिसरकार - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीप लिहा.

प्रतिसरकार

थोडक्यात टिपा लिहा:

प्रतिसरकार

टीपा लिहा
Advertisements

उत्तर १

  1. १९४२ साली सुरू झालेल्या जनआंदोलनाच्या काळातच देशाच्या विविध भागांत भूमिगत चळवळी सुरू झाल्या आणि प्रतिसरकारे सुरू झाली.
  2. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया येथे प्रतिसरकारे स्थापन झाली.
  3. महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे १९४२ साली प्रतिसरकार स्थापन केले. या सरकारने या भागात ब्रिटिशांचे शासन संपुष्टात आणून जनतेचे सरकार स्थापन केले.
  4. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, खटल्यांचा निर्णय देणे, गुन्हेगारांना शिक्षा देणे इत्यादी कामे हे प्रतिसरकार करीत असे.
shaalaa.com

उत्तर २

  1. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये, क्रांतिसिंह नाना पाटील या क्रांतिकारकाने प्रति सरकार (किंवा समांतर सरकार) स्थापन केले. 
  2. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सातारा जिल्ह्यातून ब्रिटिश राजवटीचा अंत केला आणि जनतेचे सरकार स्थापन केले. 
  3. या सरकारने महसूल गोळा करणे, सुव्यवस्था राखणे, न्यायालयीन खटले सोडवणे आणि गुन्हेगारांना शिक्षा करणे यांसारख्या प्रशासकीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या.
shaalaa.com
१९४२ भारत छोडो आंदोलन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष - स्वाध्याय [पृष्ठ ५२]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 6 वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
स्वाध्याय | Q ३.३ | पृष्ठ ५२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×