Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील बाबीचा भरती-अहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा.
मीठ निर्मिती
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर समुद्राचे पाणी किनाऱ्याजवळच्या भागात येते. त्यामुळे भरतीचे पाणी मीठागरांमध्ये साठवून त्यापासून मीठ बनवणे फायदेशीर ठरते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
