Advertisements
Advertisements
प्रश्न
कारणे लिहा.
दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती.
कारण सांगा
Advertisements
उत्तर
- मुगल सत्तेला वायव्येकडून होणाऱ्या इराणी, अफगाणी आक्रमणांची भीती होती.
- तसाच आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता.
- शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळेही मुगल सत्ता आतून पोखरून निघाली होती.
यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
