मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

कारणे लिहा. दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

  1. मुगल सत्तेला वायव्येकडून होणाऱ्या इराणी, अफगाणी आक्रमणांची भीती होती.
  2. तसाच आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता.
  3. शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळेही मुगल सत्ता आतून पोखरून निघाली होती.

यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार - स्वाध्याय [पृष्ठ १२०]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 14 मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार
स्वाध्याय | Q ४. (३) | पृष्ठ १२०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×