Advertisements
Advertisements
प्रश्न
कारण लिहा.
तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कल्हई करावी.
कारण सांगा
Advertisements
उत्तर
तांबे आणि पितळ या धातूंनाही गंज लागतो, ज्यामुळे त्यांच्या पृष्ठभागावर हिरवट थर तयार होतो. जेव्हा तांबे किंवा पितळ हवेशी किंवा पाण्याशी संपर्कात येते, तेव्हा गंज होतो. हे टाळण्यासाठी कलईही प्रक्रिया वापरली जाते. या प्रक्रियेमध्ये तांबे आणि पितळाच्या वस्तूंवर टिनचे आवरण दिले जाते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
