Advertisements
Advertisements
प्रश्न
का ते लिहा.
अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.
Advertisements
उत्तर
अनुताईंच्या समाज विकास कार्याला प्राथमिक अवस्थेत विरोध होत होता कारण तेथील आदिवासी जमातीतील रूढी, परंपरा, अज्ञान व अंधश्रद्धा यांची पालेमुळे रुजलेली होती. प्रचंड अज्ञानामुळे येथील लोक स्वतंत्र बुद्धीने विचार करत नव्हते. त्यामुळे ते अंधश्रद्धेने ग्रासलेले होते. असे परिवर्तन अंगवळणी पडण्यास त्यांना सहज शक्य झाले नाही. या सुधारणांमुळे आपले नुकसान होईल. अशा भीतीपोटी आदिवासींनी शिक्षणाला विरोध केला.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख - ______
रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था - ______
आयुष्याचा पाया भक्कम करणारे - ______
भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे - ______
खालील घटनांचे परिणाम लिहा.
| घटना | परिणाम | |
| (अ) | ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. | |
| (आ) | ताराबाईंचे निधन. | |
| (इ) | अनुताईंचे निधन. |
कार्यक्षेत्र लिहा.

का ते लिहा.
शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं.
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
ज्ञानयज्ञ
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
ज्ञानगंगा
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
पाऊलखुणा
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
नेमाने स्वत:ला बांधणारा - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
तिऱ्हाइताच्या भूमिकेतून बघणारा - ______
अनुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दांत लिहा.
‘समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे’. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
