मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत? - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत?

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

अन्नामध्ये असलेले गुणधर्म बदलणे किंवा लपवणे, अन्नामध्ये हानिकारक किंवा विषारी पदार्थ मिसळणे, तसेच चुकीची लेबलं लावणे किंवा फसवणूक करणारे ब्रँडिंग करणे या प्रक्रियेला अन्नभेसळ म्हणतात.

भेसळयुक्त अन्नामुळे खाणाऱ्याच्या आरोग्याला धोका पोहोचतो. अन्नातील वेगवेगळ्या भेसळीचे परिणाम शरीरावर होतात. पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते. दीर्घकाळपर्यंत भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने शरीरातील महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यावर विपरीत पारिणाम होतात. तसेच कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याचा धोका संभवतो.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: अन्नपदार्थांची सुरक्षा - स्वाध्याय [पृष्ठ १५२]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 5 अन्नपदार्थांची सुरक्षा
स्वाध्याय | Q 2. आ. | पृष्ठ १५२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×