हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. भारत मोसमी हवामानातील प्रदेश आहे. भारताला मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळते. त्यामुळे येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र पाऊस हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे. शेतीस वर्षभर पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे.
  2. जेव्हा शेतीतील पिकांची पाण्याची गरज पावसाच्या पाण्यावर भागवली जात नाही तेव्हा कृत्रिमरित्या पाणीपुरवठा केला जातो. म्हणजेच जलसिंचनाची व्यवस्था केली जाते.
  3. पावसाचे पाणी हे विहिरी, कुपनलिका, हौद, तळी, शेततळी खोदून साठवले जाते. त्यावर पंपाच्या साहाय्याने शेतीस पाणी पुरविले जाते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: कृषी - स्वाध्याय [पृष्ठ १६६]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 9 कृषी
स्वाध्याय | Q 2. (1) | पृष्ठ १६६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×