हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पुढील विधान चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट करा. निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट करा.

निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात.

विकल्प

  • चूक

  • बरोबर

MCQ
सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

हे विधान चूक आहे.

स्पष्टीकरण:

  1. निर्वासित ज्या राष्ट्रांत जातात तेथे निर्वासितांची संख्या वाढल्याने त्या राष्ट्रावरचा बोजा वाढून अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. यामुळे, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते, महागाई वाढते.
  2. तसेच, स्थानिकांच्या नोकऱ्यांवर गदा येते. गुन्हेगारीचेही प्रमाण वाढते, त्यामुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो.
    अशाप्रकारच्या, अनेक समस्या निर्माण होत असल्याने निर्वासितांना आश्रय देण्यास आणि त्यांचे पुनर्वसन करण्यास अनेक राष्ट्रे तयार होत नाहीत.
shaalaa.com
निर्वासितांचे प्रश्न
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.6: आंतरराष्ट्रीय समस्या - स्वाध्याय [पृष्ठ ९६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2.6 आंतरराष्ट्रीय समस्या
स्वाध्याय | Q २. (२) | पृष्ठ ९६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×