हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

(महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया) कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दांत सोदाहरण वर्णन करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

(महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया) कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दांत सोदाहरण वर्णन करा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

कवितेत जागोजागी वीररसाची प्रचीती येते. मराठी मनाला आंदोलनाकरिता प्रेरित करण्यासाठी, कवींनी वीररसाच्या शब्दांचा उपयोग केला आहे. 'कंबर बांधून ऊठ घाव झेलाया। महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया' या दोन ओळींमध्ये शाहिरांनी मराठी मनाला समर्पण आणि धाडसाचे आवाहन केले आहे. त्यांनी शिवरायांच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला आहे. 'करी कंकण बांधून साचे', 'सत्यास्तव शिंग फुंकाया', 'पर्वत उलथून यत्नाचे', 'धर ध्वजा करी ऐक्याची', 'पाऊले टाक हिंमतीची', 'घे आण स्वातंत्र्याची' अशा अनेक ओळींमध्ये उत्साह आणि ओज निर्माण केला आहे. ही कविता मराठी मनाला जागृत करण्यासाठी वीररसाने भरलेली आहे.

shaalaa.com
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया - स्वाध्याय [पृष्ठ ५३]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
स्वाध्याय | Q ५. (आ) | पृष्ठ ५३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×