- नॉर्मन मुन यांच्या मते, “ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे काही ठरावीक उद्दीपक समूहाला बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणले जाते, ती मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय.”
- आपल्या आजूबाजूला अनेक उद्दीपके सतत इंद्रियांद्वारे जाणवत असतात; परंतु आपण सर्वांकडे एकाच वेळी लक्ष देऊ शकत नाही. आपण काही निवडक उद्दीपकांकडे लक्ष केंद्रीत करतो, त्यामुळे अवधान ही निवडक स्वरूपाची प्रक्रिया ठरते.
Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
अवधान
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
