Advertisements
Advertisements
प्रश्न
ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.
Advertisements
उत्तर
(१) १९६० पर्यंत म्यानमार (ब्रह्मदेश) एकछत्री अमलाखाली आणणाऱ्या येथील राज्यकर्त्यांनी मणिपूर जिंकून आसामवर ताबा मिळवला. या घटनेने ब्रिटिश व म्यानमार यांच्यात पहिले युद्ध झाले.
(२) म्यानमारमधील दोन इंग्रज नागरिकांना म्यानमारच्या राज्यकर्त्यांनी दंड ठोठावला. हे निमित्त करून ब्रिटिशांनी म्यानमार वर आक्रमण करून त्याचा काही भाग मिळवला.
(३) म्यानमारच्या थिबा राजाचे फ्रान्सशी वाढत चाललेले संबंध व ब्रिटिश व्यापारी कंपनीला केलेला दंड या कारणांवरून तिसरे ब्रह्मी युद्ध झाले. या युद्धाने ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार आपल्या नियंत्रणाखाली आणला.
अशा रितीने ब्रिटिश अमलाखालील प्रदेशाचे संरक्षण करणे व म्यानमारचा प्रदेश मिळवणे या उद्देशाने ब्रिटिश व ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पहिल्या महायुद्धात ______ व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला.
१९३५ मध्ये ______ भारतापासून वेगळा करण्यात आला.
दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.
दुसऱ्या महायुद्धकाळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली. कारण -
दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला.
ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
दुसऱ्या महायुद्धानंतर निर्वसाहतीकरणाच्या कार्यात मोलाचे योगदान देणारी संघटना -
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

खालील विधानावर तुमचे मत नोंदवा.
राष्ट्रसंघाने स्वीकारलेली विश्वस्त पद्धती अपयशी ठरली.
