Advertisements
Advertisements
प्रश्न
‘विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयाने शांती नांदेल’, या वाक्यातून व्यक्त झालेल्या विचारांविषयी तुमचे मत लिहा.
Advertisements
उत्तर
विज्ञान मानवाला भौतिक सुखाची प्राप्ती करून देते, तर अध्यात्म आत्म्याची शुद्धी करण्याचे माध्यम आहे. विज्ञानाचा अहंकारामुळे चुकीचा वापर होऊ शकतो, म्हणून अहंकार दूर करण्यासाठी अध्यात्माची आवश्यकता आहे. विज्ञानाने तयार केलेली शस्त्रे विवेकशून्य असतात, त्यांचा योग्य वापर करण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. “काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ आणि आळस” हे मानवाचे सहा शत्रू आहेत जे त्याला हिंसक बनवू शकतात आणि विज्ञानाचा दुरुपयोग करू शकतात. या शत्रूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी अध्यात्माची जोड विज्ञानासाठी आवश्यक आहे, जेणेकरून जगात शांतता निर्माण होईल.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
सारे सुंदर जग पाहावे ______.
यानगतीने उड्डाण करावे ______.
दाही दिशांत दुमदुमू ______ गीत रे.
खालील शब्दासाठी कवितेतील शब्द शोधा.
सवंगडी - ______
खालील शब्दासाठी कवितेतील शब्द शोधा.
निद्रा - ______
खालील शब्दासाठी कवितेतील शब्द शोधा.
विश्व - ______
खालील शब्दासाठी कवितेतील शब्द शोधा.
सगळे - ______
प्रस्तुत कवितेत कवीचे म्हणणे तुमच्या शब्दांत लिहा.
‘दाही दिशांत शांतीचे गीत दुमदुमले’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
