मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

शास्त्रीय कारणे लिहा. परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यांमुळे पर्यावरण समतोल राखला जातो.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यांमुळे पर्यावरण समतोल राखला जातो.

स्पष्ट करा
टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. अन्नसाखळी हा उत्पादक, भक्षक व विघटक यांच्यातील आंतरक्रियांचा निश्चित क्रम आहे.
  2. उत्पादक, भक्षक, व विघटक यांचे अस्तित्व एकमेकांशी संलग्न असते.
  3. जर यांपैकी कोणाच्याही संख्येत वाढ किंवा घट झाली, तर पर्यावरणीय संतुलन बिघडते.
    म्हणूनच, परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यांमुळे पर्यावरण समतोल राखला जातो.
shaalaa.com
पर्यावरण व परिसंस्था संबंध
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: पर्यावरणीय व्यवस्थापन - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 4 पर्यावरणीय व्यवस्थापन
शास्त्रीय कारणे लिहा | Q 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×