Advertisements
Advertisements
प्रश्न
‘कवितेची ओळख’ या पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हांला सर्वाधिक आवडला, ते सकारण सांगा.
दीर्घउत्तर
Advertisements
उत्तर
आजोबा म्हणतात ‘तू बनव भाजी छान चवळी, आण रे इकडे दातांची कवळी’ यावर आजी म्हणते- ‘तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास’ हा काव्यसंवाद मला खूप आवडला. कारण या संवादातून आजी-आजोबा यांचे गोड स्नेहबंध दिसून येतो. आजोबांचा मिस्किलपणा ‘चवळी-कवळी या यमकांतून प्रकट होतो. आजीच्या अनुभवातली चवळीची भाजी’ व आजोबांची दातांची कवळी यांचा मजेदार व विनोदी संगम येथे दृष्टीस पडतो. म्हणून हा काव्यसंवाद खास व गमतीशीर आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
