Advertisements
Advertisements
प्रश्न
कशामुळे असे घडते?
मृदेची अवनती होते.
कारण सांगा
Advertisements
उत्तर
जास्त शेती उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके आणि सिंचन तंत्र वापरले जाते. मात्र, रासायनिक खतांचा अतीप्रमाणात फवारणी केल्यामुळे मातीचे ह्रास होते. अशा स्थितीत जमिनीतल्या ह्युमसचे प्रमाण कमी होते आणि मातीचा pH मूल्य असंतुलित होते.
अती सिंचनामुळे जमिनीतील मीठ वर खेचले जाते आणि त्यामुळे जमीन खारवट होऊन मग निष्पर्ण होते. म्हणून, रसायने, रासायनिक खते आणि अती सिंचन यांमुळे मातीचे ह्रास होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
