Advertisements
Advertisements
प्रश्न
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘कासवदादा, चला ना माझ्याबरोबर.’’
Advertisements
उत्तर
नदीत परत आल्यावर सोबत असलेल्या कासवास मिनू म्हणाली.
संबंधित प्रश्न
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
तुम्हांला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा.
केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’
असे का घडले? ते लिहा.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.
‘मोठी आई’ साठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा.
‘पाटीपेन्सिल’ सारखे जोडशब्द पाठातून शोधून लिहा.
शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करताे? त्या कामांची यादी करा.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
नागोबाची तक्रार कोणती आहे?
