मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.

राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे.

पर्याय

  • चूक

  • बरोबर

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

वरील विधान बरोबर आहे.

कारण:

  1. लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देशातील सर्व घटकांना मिळते.
  2. सामाजिक बदल, लोकशाही व्यवस्था आणि आर्थिक प्रगती यांच्या साहाय्यानेभारतातील गरिबी, जात आणि लिंगभेद दूर करता येतील असा विश्वास होता.
shaalaa.com
भारत: संरचनात्मक परिमाण, मानसिक परिमाण आणि आव्हाने
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने - स्वाध्याय [पृष्ठ ४७]

APPEARS IN

बालभारती Rajyashastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 4 समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने
स्वाध्याय | Q ३ (ब) (१) | पृष्ठ ४७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×