मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

चुकीचे विधान शोधा. (१) अन्नजालातील प्राणिजाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते. (२) कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाही. (३) एक प्राणिजात नष्ट झाली तर अन्नसाखळी तुटते. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

चुकीचे विधान शोधा.

पर्याय

  • अन्नजालातील प्राणिजाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते.

  • कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाही.

  • एक प्राणिजात नष्ट झाली तर अन्नसाखळी तुटते.

  • अनेक प्राणिजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते.

MCQ
Advertisements

उत्तर

अनेक प्राणिजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 17: अन्नजाल (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 17 अन्नजाल (कविता)
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ ८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×