Advertisements
Advertisements
प्रश्न
चुकीचे विधान शोधा.
विकल्प
अन्नजालातील प्राणिजाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते.
कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाही.
एक प्राणिजात नष्ट झाली तर अन्नसाखळी तुटते.
अनेक प्राणिजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते.
MCQ
Advertisements
उत्तर
अनेक प्राणिजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
