हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

स्वमत लिहा. नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत लिहा.

नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

माणसे नदीत अंघोळ करतात, तिथेच कपडे-भांडी धुतात, गुरे धुतात. शिवाय नदीतच केरकचरा, टाकाऊ वस्तू टाकतात, मलमूत्र विसर्जन करतात. उद्योगांतले सांडपाणी, रसायनयुक्त सांडपाणी नदीत सोडून देतात. देवपूजेचे निर्माल्य, मृत माणसांच्या अस्थी नदीत सोडल्या जातात. या सर्व कृर्तीमूळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 18: जलदिंडी - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 18 जलदिंडी
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ १३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×