हिंदी

संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

'भेटीलागी जीवा' या अभंगात संत तुकाराम आपली विठ्ठलभेटीची तीव्र ओढ व्यक्त करतात. यासाठी ते चंद्रकिरणांची वाट पाहणाऱ्या चकोराचा, दिवाळीची वाट पाहणाऱ्या लेकीचा, भुकेसाठी व्याकुळ झालेल्या बाळाचा दृष्टांत देतात. या सर्व दृष्टांतांपैकी मला भुकेने व्याकुळ झालेल्या बाळाचा दृष्टांत फार आवडतो.

लहान लेकरू आपल्या सर्व गरजांसाठी आईवरच अवलंबून असते. त्याला भुकेची जाणीव झाली, की ते जोरजोरात रडू लागते. रडून रडून गोंधळ घालते. आपल्या आईच्या प्रेमळ स्पर्शासाठी, दुधासाठी ते आसुसलेले असते. तिची वाट पाहत असते. ही जी भुकेल्या लेकराची आईसाठीची ओढ आहे तशीच तुकाराम महाराजांनाही आपल्या विठूमाऊलीच्या भेटीची ओढ वाटत आहे. अशाप्रकारे, आई व लेकराच्या नात्याद्वारे आपल्या मनातील विठ्ठलभेटीची तीव्र आस व्यक्त करणारा संत तुकारामांचा हा दृष्टांत मला फार आवडतो.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.1: संतवाणी - भेटीलागी जीवा - संत तुकाराम - स्वाध्याय [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2.1 संतवाणी - भेटीलागी जीवा - संत तुकाराम
स्वाध्याय | Q ३. (अ) | पृष्ठ ३

संबंधित प्रश्न

तक्ता पूर्ण करा.

अ.क्र. वाट बघणारा कोणाची वाट बघतो वाट बघण्याचे कारण
(१) चकोर   चंद्रकिरण हेच त्याचे जीवन
(२)   माहेरचे बोलावणे येणे  
(३) भुकेलेले बाळ    
(४)   पांडुरंगाची  

चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.


‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.


संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.


व्यायामाने स्नायू अशक्त होतात.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

आरोग्य देणारी - 


कारण लिहा.

जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............


सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

घटक त्यांचे सजणे
(१) लिंबोणी  
(२) नागफणी  
(३) घाणेरी  
(४) पळसफुले  

‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

भुलावी तहान विसरावी भूक, कारण......


खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वीज चमकणे  

खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) वीज रक्तात भिनावी (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी.
(२) मातीत माती एक व्हावी (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे.
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी (इ) मातीने भेदभाव विसरावा.
(४) पुसून टाकीत भेदभाव (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा.
(५) उजळावी भूमी दिगंतात (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी.

खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पाराबती करते त्या दोन कृती- 


खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×