Advertisements
Advertisements
प्रश्न
कवी आषाढातील मेघांना थांबायला सांगत आहे, कारण ______.
विकल्प
हे आषाढघन थांबले नाहीत तर पूर येईल.
आषाढातील पाऊस थांबला तर शेतातील कामे करता येतील.
या आषाढघनांमुळे निर्माण झालेले निसर्गसौंदर्य डोळे भरून पहायचे आहे.
या आषाढातील पावसाचा कंटाळा आला आहे.
MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements
उत्तर
कवी आषाढातील मेघांना थांबायला सांगत आहे, कारण या आषाढघनांमुळे निर्माण झालेले निसर्गसौंदर्य डोळे भरून पहायचे आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
