Advertisements
Advertisements
प्रश्न
'कृषिशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे धान्याची विपुलता वाढली आहे', या विषयावर वर्गात चर्चा करा.
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे संकरित बियाण्यांचा शोध लागला. ज्यामुळे पिकांवर जास्त आजार पडत नाहीत तसेच आळी लागत नाही व भरघोस पीक येते. त्यामुळे उत्पन्न वाढते आणि धान्याची विपुलता वाढते. याचाच अर्थ कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे धान्याची विपुलता वाढली आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
