हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

'कृषिशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे धान्याची विपुलता वाढली आहे', या विषयावर वर्गात चर्चा करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'कृषिशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे धान्याची विपुलता वाढली आहे', या विषयावर वर्गात चर्चा करा. 

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे संकरित बियाण्यांचा शोध लागला. ज्यामुळे पिकांवर जास्त आजार पडत नाहीत तसेच आळी लागत नाही व भरघोस पीक येते. त्यामुळे उत्पन्न वाढते आणि धान्याची विपुलता वाढते. याचाच अर्थ कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे धान्याची विपुलता वाढली आहे. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: थोरांची ओळख - चर्चा करूया. [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 6 थोरांची ओळख
चर्चा करूया. | Q १ | पृष्ठ ३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×