Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान 'सत्य' की 'असत्य' आहेत हे सकारण स्पष्ट करा:
वसाहतकालीन राजवटीचा भारतीय समाजावर महत्त्वपूर्ण लक्षणीय प्रभाव पडला.
विकल्प
सत्य
असत्य
MCQ
सत्य या असत्य
Advertisements
उत्तर
हे विधान सत्य आहे.
कारण:
भारतावर पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच यांचा काही प्रमाणात प्रभाव पडला असला तरी, ब्रिटिश (वसाहतवादी) प्रभाव महत्त्वाचा आहे. प्रशासन, सामाजिक कायदे, शिक्षण, वाहतूक आणि दळणवळण, सामाजिक सुधारणा चळवळी, राष्ट्रवादी चळवळीचा विकास इत्यादी क्षेत्रात हा प्रभाव दिसून येतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
