हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

कारणे लिहा. विविध जैव-भू-रासायनिक चक्रांचे संतुलन असणे गरजेचे आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

विविध जैव-भू-रासायनिक चक्रांचे संतुलन असणे गरजेचे आहे.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. जीवावरणातील सर्व घटकांच्या चक्रामध्ये संतुलन असेल तरच जैव-भू-रासायनिक प्रक्रियांमध्ये संतुलन राखले जाते. मानवी क्रिया आणि हवामानातील बदल यांमुळे वेगवेगळ्या चक्रांची गती, तीव्रता व संतुलन यांवर गंभीर परिणाम होतात.
  2. सजीवांच्या जीवनासाठी आणि अनुकूल राहण्यासाठी, तसेच पर्यावरणाच्या स्थिरीकरणासाठी विविध जैव-भू-रासायनिक प्रक्रियांमध्ये संतुलन असणे महत्वाचे आहे.
shaalaa.com
जैव-भू-रासायनिक चक्र
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह - स्वाध्याय [पृष्ठ ८७]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 7 परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह
स्वाध्याय | Q 3. आ. | पृष्ठ ८७

संबंधित प्रश्न

कार्बन, ऑक्सिजन व नायट्रोजन या चक्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील तक्ता पूर्ण करा.

जैव-भू-रासायनिक चक्र जैविक प्रक्रिया अजैविक प्रक्रिया
1. कार्बन चक्र    
2. ऑक्सिजन चक्र    
3. नायट्रोजन चक्र    

कारणे लिहा.

पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय स्वरूपाचा असतो.


खालील प्रश्नाचे उत्तर सोदाहरण स्पष्ट करा.

परिसंस्थेमधील ऊर्जाप्रवाह आणि पोषकद्रव्यांचा प्रवाह यात काय फरक असतो? का?


विविध जैव-भू-रासायनिक चक्रांचा समतोल राखण्यासाठी कोणकोणते प्रयत्न कराल?


जैव-भू-रासायनिक चक्र व त्याचे प्रकार सांगून महत्त्व स्पष्ट करा.


खालील चुकीचे विधान दुरूस्त करून पुन्हा लिहा व तुमच्या विधानाचे समर्थन करा.

पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह एकेरी वाहतूक गणला जातो.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×