हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

कारणे लिहा. शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

  1. मुघल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती.

  2. पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवायचे होते.

  3. हे किल्ले व भूप्रदेश परत मिळवण्यासाठीच शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: मुघलांशी संघर्ष - स्वाध्याय [पृष्ठ १३७]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 7 मुघलांशी संघर्ष
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ १३७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×