Advertisements
Advertisements
प्रश्न
का ते सांगा.
शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले.
कारण बताइए
Advertisements
उत्तर
- शिवाजी महाराजांना स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे चालवायचा होता.
- विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी, तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधण्यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
