Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.
Advertisements
उत्तर
मला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर मी मनोमन खूप खुश होईन. लगेच जाऊन पाणपोईवरील थंडगार पाणी पिऊन घेईन. मन तृप्त होईल. ज्या कोणी पाणपोई थाटली त्याचे मनोमन आभार मानेन. पाण्याचे खरे महत्त्व अशा तहानलेल्या क्षणीच जाणवते, म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. असे हे 'जीवन' दान करणाऱ्या पाणपोईवाल्यास मोठा दाताच म्हटले पाहिजे.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले?
अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
धरणीवर उतरणारे -
‘झुळूक मी व्हावे’ कवी दा.अ. कारे यांची कविता मिळवून, त्या कवितेचे वर्गात वाचन करा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
खोल्या -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पाहायला -
जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान-म्हणजे
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
अंगाची लाही लाही कशामुळे होते?
आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो, तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? तुमचे मत सांगा.
