Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.
Advertisements
उत्तर
मला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर मी मनोमन खूप खुश होईन. लगेच जाऊन पाणपोईवरील थंडगार पाणी पिऊन घेईन. मन तृप्त होईल. ज्या कोणी पाणपोई थाटली त्याचे मनोमन आभार मानेन. पाण्याचे खरे महत्त्व अशा तहानलेल्या क्षणीच जाणवते, म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. असे हे 'जीवन' दान करणाऱ्या पाणपोईवाल्यास मोठा दाताच म्हटले पाहिजे.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुटलेला वारा कसा होता?
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
रिक्षा खडखड करत थांबली.
____________________
____________________
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते?
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
ऊर्जेचा स्रोत असणारा -
‘मी झाड झाले तर...’ अशी कल्पना करून पाच ते सहा वाक्ये लिहा.
‘झुळूक मी व्हावे’ कवी दा.अ. कारे यांची कविता मिळवून, त्या कवितेचे वर्गात वाचन करा.
घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे
योग्य कारण शोधा.
चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण ______.
‘पटपट’ यासारखे शब्द लिहा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे?
