मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

टीप लिहा. वायू प्रदूषण - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीप लिहा.

वायू प्रदूषण

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

(१) हवेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बनचे आणि अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढत जाणे, यालाच 'वायू प्रदूषण' असे म्हणतात.

(२) हे वायू प्रदूषण कारखान्यांच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारा धूर, काजळी, तसेच वाहनांमधून बाहेर पडणारा धूर यांमुळे होते.

(३) वाहनांची वाढती संख्या, वाहनांच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष यांमुळे वायू प्रदूषण जलद गतीने वाढते.

(४) भारतातील सर्वच शहरांमध्ये वायू प्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे. कारण वायू प्रदूषणामुळे लोकांचे श्वसनविकार वाढत चालले आहेत. वायू प्रदूषण कमी व्हावे म्हणून शासन अनेक प्रकारचे उपाय व कायदे करीत असते.

shaalaa.com
सामाजिक क्षेत्र - पर्यावरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: बदलता भारत - भाग २ - स्वाध्याय [पृष्ठ ९८]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 12 बदलता भारत - भाग २
स्वाध्याय | Q ४.२ | पृष्ठ ९८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×