Advertisements
Advertisements
प्रश्न
सन १९७२ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात ______ करार झाला.
पर्याय
लाहोर
शिमला
ताश्कंद
पंचशील
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
सन १९७२ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात शिमला करार झाला.
स्पष्टीकरण:
सन १९७२ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात “शिमला करार” झाला.
या करारानुसार, भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावग्रस्त संबंधांना सुधारण्यासाठी आणि काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरले.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
