मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील समस्येवर उपाय सुचवा. नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील समस्येवर उपाय सुचवा.

नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. कामाच्या ठिकाणी पायी किंवा सायकलने जाण्याने व्यक्तिचे आरोग्य सुधारणार नाही तर प्रदूषणही कमी होईल.
  2. झाडे हे नैसर्गिक शुद्धिकारक मानले जातात, म्हणून शहरांमध्ये अधिक झाडे लावून हिरवाई वाढवण्याची गरज आहे.
  3. प्रदूषणकारी औद्योगिक घटकांवर कठोर कारवाई केली जावी.
shaalaa.com
नागरीकरणाच्या समस्या
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: नागरीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ८०]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 10 नागरीकरण
स्वाध्याय | Q 1. (ई) | पृष्ठ ८०

संबंधित प्रश्‍न

पुढील समस्येवर उपाय सुचवा.

शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे.


पुढील समस्येवर उपाय सुचवा.

शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो.


पुढील समस्येवर उपाय सुचवा.

नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.


पुढील बाबीची तुलना करा व उदाहरण लिहा.

वाहतूक व्यवस्था व वाहतुकीची कोंडी.


पुढील बाबीची तुलना करा व उदाहरण लिहा.

स्थलांतर व झोपडपट्टी.


खालील तक्ता पूर्ण करा.

नागरीकरण प्रक्रिया  परिणाम
झोपडपट्ट्यांची निर्मिती

अनधिकृत निवासस्थान
अपुऱ्या सोईसुविधा

  उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढली.
हे अल्पकाळासाठी किंवा कायम स्वरूपाचे असते.
प्रदूषण  
  नोकरीच्या संधी निर्माण झाल्या.
सुखसुविधांमध्ये वाढ
ग्रामीण ते शहर - बदल  

स्पष्ट करा.

प्रदूषण - एक समस्या.


खालील छायाचित्रातील नागरीकरणाच्या समस्येवर उपाय सुचवा.


खालील छायाचित्रातील नागरीकरणाच्या समस्येवर उपाय सुचवा.


खालील छायाचित्रातील नागरीकरणाच्या समस्येवर उपाय सुचवा.


खालील छायाचित्रातील नागरीकरणाच्या समस्येवर उपाय सुचवा.


तुमच्या गावाजवळील एखाद्या महानगराला भेट देऊन तेथे कोणत्या सुविधा व समस्या आढळून येतात, ते शिक्षकांच्या मदतीने लिहा.


खालील सारणीमधील सांख्यिकीय माहितीचा वापर करून संगणकाच्या साह्याने नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीचा रेषालेख तयार करा. याबाबत नागरीकरणाच्या संदर्भात चर्चा करा. या आलेखाचा अभ्यास करून सन १९६१ पासून सन २०११ पर्यंत आपल्या देशातील नागरीकरणाबाबत तुमचे निष्कर्ष तुमच्या शब्दांत लिहा.

अ. क्र. वर्ष नागरी लोकसंख्या वाढ (टक्के) नागरीवस्तींची संख्या
(१) १९६१ १७.७९ २,२७०
(२) १९७१ १९.९१ ३,५७६
(३) १९८१ २३.३४ ३,२४५
(४) १९९१ २५.७२ ३,६०५
(५) २००१ २८.०६ ५,१६१
(६) २०११ ३७.०७ ७,९३५

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×