मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

'मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा', या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

'मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा', या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

मुक्काम गाठण्याकरता सर्वप्रथम आपल्याला आपले स्थान सोडावे लागते व प्रवासाला सुरुवात करावी लागते. प्रवासात जर आपण मुक्काम कधी, कसा, केव्हा गाठणार, याचाच विचार करत बसलो, तर त्या प्रवासाचा आनंद लुटता येत नाही. भविष्याच्या चिंतेने वर्तमानकाळात जगणे मुश्कील होते. वर्तमान जगताना छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंद आपण घेऊ शकत नाही.
          नियोजनबद्ध प्रवास टप्प्याटप्प्याने आखलेला असल्यामुळे वेळ, श्रम व ऊर्जा सत्कारणी लागतात आणि यश मिळवता येते.
          उदाहरणार्थ, परीक्षेत अव्वल गुण कसे मिळतील याचा केवळ विचार करत बसलो व काहीच प्रयत्न केले नाहीत, तर यश मिळणार नाही. याउलट, जर नियोजनबद्धरीतीने अभ्यासाचे वेळापत्रक आखून आनंद घेत घेत अभ्यास केला, तर निश्चितच यश मिळेल. यामुळेच, मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते.

shaalaa.com
वीरांगना
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 15.2: वीरांगना - कृती क्रमांक २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
पाठ 15.2 वीरांगना
कृती क्रमांक २ | Q 3. 3.

संबंधित प्रश्‍न

खालील आकृती पूर्ण करा.


‘कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


टिपा लिहा.

जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक


‘प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश’, पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.


‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.


मुद्‌द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.


पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.


‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.


‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.


खालील आकृती पूर्ण करा.


'कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला', या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


टिपा लिहा.

रेखाजींच्या कार्याचा परिणाम


‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे ‘वीरांगना’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.


'भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत', हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.


भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×