Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा.
शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली.
कारण सांगा
Advertisements
उत्तर
शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी भांड्यांची गरज पडली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
