Advertisements
Advertisements
प्रश्न
भारत सरकारने NKM-16 या कार्यक्रमाद्वारे ______ व्यवसायाच्या उत्पादनवाढी करिता प्रोत्साहन दिले आहे.
पर्याय
मधुमक्षिका पालन
औषधी वनस्पती लागवड
मत्स्य व्यवसाय
फळ प्रक्रिया उदयोग
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
भारत सरकारने NKM-16 या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसाय व्यवसायाच्या उत्पादनवाढी करिता प्रोत्साहन दिले आहे.
स्पष्टीकरण:
भारत सरकारने ‘नीलक्रांती मिशन 2016’ द्वारे मत्स्य व्यवसायाला चालना दिली आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देशातील जलसंपत्तीचा पूर्ण वापर करून माशांचे उत्पादन वाढवणे, मत्स्योद्योगाचे आधुनिकीकरण करणे आणि मच्छीमार व मत्स्यपालकांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करणे हा आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
