Advertisements
Advertisements
प्रश्न
भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.
Advertisements
उत्तर
भारताचा मृत्युदर दिवसेंदिवस कमी होत आहे. वाढणारे उत्पन्न, उंचावलेले राहणीमान, तंत्रज्ञानाचा विस्तार यांमुळे मृत्युदर दिवसेंदिवस कमी होत आहे. याच दरम्यान भारताच्या लोकसंख्येचा जन्मदर कमी होत असला, तरी मृत्युदराच्या तुलनेत जन्मदर कमी होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भारताच्या जन्मदर व मृत्युदरातील ही तफावत वाढत असून, भारताची लोकसंख्या सतत वाढत आहे. म्हणजेच भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
A: दुसऱ्या टप्प्यात मृत्युदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो.
R: दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते.
लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा.
वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते.
लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीय व तृतीय व्यवसायांची वाढ होते.
लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या आणि पाचव्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही. या दोन्ही टप्प्यातील फरक सांगा.
चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील.
लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या.
