Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
‘बदलणं म्हणजे दुसऱ्याच्या भावनांशी समरस होणं’, या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
आपली बाजू मांडणे आणि बदलाला विरोध करणे चुकीचे आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतुंत निसर्गात बदल होतात. पानगळीनंतर झाडाला पाने येतात. बदल हे निसर्गाचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. त्यामुळे माणसाने स्वतःलाही बदलायला हवे. आपण एका समाजाचे सदस्य आहोत. दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, हीच मानवता आहे. म्हणून दुसऱ्यांचे मन जाणून घेणे, यातच माणुसकी आहे. त्यासाठी स्वत:च्या हट्टाला मुरड घालावी लागते. जर आपण व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल केले तर सहानुभूती निर्माण होईल. परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे इतर लोकांच्या आनंदात झोकून देणे. म्हणून, जुळवून घेणे म्हणजे इतरांच्या भावनांबद्दल संवेदनशील असणे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील आकृती पूर्ण करा.

बदल स्वीकारण्याच्या बाबतीत लेखक व निसर्ग यांची तुलना करा.
| लेखक | निसर्ग |
| (१) | (१) |
| (२) | (२) |
पाठाच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
| पावसाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात झालेले बदल | उन्हाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात झालेले बदल |
| (१) | (१) |
| (२) | (२) |
| (३) | (३) |
लेखकाच्या मते सप्तरंग म्हणजे काय, ते स्पष्ट करा
खालील आकृती पूर्ण करा.

स्वमत.
‘माणूस बदल स्वीकारण्यास तयार नसतो’, हे विधान आपल्या अनुभवाच्या आधारे पटवून द्या.
