Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note
सहसंबंध स्पष्ट करा:
गरिबी आणि विकास
Advertisement Remove all ads
Solution
(१) गरिबी म्हणजे मिळकतीचा आणि उत्पादन साधनांचा अभाव, गरिबीमुळे शिक्षणाचा अभाव असतो. त्यातून मागासलेपणा उद्भवतो.
(२) दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचे उद्दिष्ट अशा दुर्लक्षित घटकांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे आहे. त्याद्वारा त्यांचे दारिद्र्य दूर होऊन त्यांच्या विकासाचा मार्ग खुला होईल.
(३) देशाच्या आर्थिक विकासासाठी दारिद्र्य निर्मूलनाला प्राथमिकता दिली जाते. स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतातील दारिद्रय निर्मूलनाद्वारा आर्थिक विकासाच्या उद्दिष्टांचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे भारतातील दारिद्र्याचे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत गेले आणि भारताने आर्थिक विकासात मोठा पल्ला गाठला आहे.
Concept: भारतातील गरिबी आणि विकास
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads