Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note
कारणे सांगा.
ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
Advertisement Remove all ads
Solution
- भारत जगाच्या एकूण क्षेत्रांपैकी केवळ २.४१% भूक्षेत्र व्यापतो; मात्र जगाच्या लोकसंख्येपैकी १७.५% लोकसंख्या भारतात आहे, तर ब्राझीलने जगाच्या एकूण भूभागापैकी ५.६% इतके क्षेत्र व्यापले आहे; परंतु जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ २.७८% लोकसंख्या ब्राझीलमध्ये आहे.
- २०११ च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता ३८२ व्यक्ती प्रति चौकिमी आहे, तर ब्राझीलमधील २०१० च्या जनगणनेनुसार ब्राझीलमधील लोकसंख्येची घनता २३ व्यक्ती प्रति चौकिमी इतकी आहे.
- याचाच अर्थ भारताची लोकसंख्येची घनता ही ब्राझीलच्या लोकसंख्येच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने भारतातील प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध होणारी जमीन ही ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे.
म्हणजेच, ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
Concept: ब्राझीलमधील उद्योग
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads